Category: राजकारण

Rahul Shewale | राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका,खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा

"केवळ राजकारण करण्यासाठी खोटी माहिती पसरवून धारावी पुनर्विकास प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा धारावीतील जनता आणि भावी पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत", असा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार…

Priya Dutt | मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का, प्रिया दत्त पक्षातंराच्या मार्गावर | ELECTION 2024

बाबा सिद्दकी, अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर आता प्रिया दत्त (Priya Dutt) यांच्या पक्षांतराच्या बातमीने जोर धरला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहे

Loksabha Election 2024 | सात टप्प्यात पार पडणार लोकसभा निवडणुका, तारखा झाल्या जाहीर

2024 या वर्षात होणाऱ्या निवडणुकांकडे लोकांचे अधिक लक्ष लागून राहिले आहे. पुन्हा एकदा भाजप सरकार आपले सरकार टिकवण्यास यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Vasant More | वसंत मोरेंनी मनसेला केला रामराम, म्हणाले…

पुण्यातील वसंत मोरे यांनी पक्षाला अखेरचा राम राम केला आहे. वसंत मोेरे हे पुण्यातील मनसेचे बडे नेते आहेत. पण त्यांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे

Sharad Pawar | बारामतीकर गेले पवारांच्या विरोधात, बंद केला मेळावा

गेल्या 50 वर्षात असे कधीही झाले नाही ते झाले त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी ही खंत नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवली आहे

Maratha Aarkshan | जरांगेच्या मागण्या म्हणजे मारुतीची शेपूट- छगन भुजबळ

मनोज जरांगे यांचे सहकारीच maratha aarakshan आता त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची चौकशी होणे आता फारच गरजेचे आहे. जरांगेचं एकूणच सगळं नाटकं आहे असेच दिसत आहे.

Gopichand Padalkar | “धनगर वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव”, पडळकरांची जरांगेवर अप्रत्यक्ष टीका !

पंढरपूरच्या सभेत पडळकरांनी जरंगेंवर सडकून टीका केली. नाव न घेता ते जरंगेंना अर्धवटराव म्हणाले

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर कारसाठी 250 रुपये, 50 टक्के कमी दराने पथकर

मुंबई – अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50 टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या…

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी सरकार प्रयत्नशीलच संप मागे घेण्याचे महिला व बालविकास मंत्र्यांचे आवाहन

मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासंदर्भात गेल्या सहा ते सात महिन्यात महिला व बालविकास मंत्री म्हणून जवळपास १० ते १२ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न मार्गी…

काय वक्तव्य करावे याचे भान आव्हाडांना राहिलेले नाही – आदिती तटकरे यांचे टीकास्त्र

मुंबई – लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करावे की नाही, याचे भान जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. मुळात ‘जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे.’ आव्हाड यापूर्वी मंत्री होते. अशा जबाबदार…