Category: राजकारण

गणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार, गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत

गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

उद्धव ठाकरे- राज ठाकरे येणार एकत्र, हे आहे कारण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते हे देखील भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे-नितेश राणे आमनेसामने | राजसाहेबांना बाळासाहेंबापासून तोडणारा औरंग्या कोण होता? केला सवाल

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सत्ता काळात त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना वागवलं. त्यांना राग मुळात भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाही तर त्यांना सध्या होणाऱ्या कारवाया यामुळे होत आहे.

प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अहिल्यादेवी होळकर मंदिर समिती स्थापनेची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कार्यात वाहिले आहे. त्यामुळे राज्यातील प्राचीन मंदिरांचा वसा टिकवून ठेवण्यासाठी जी समिती स्थापन करणार त्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे…

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय निवडणुकीपुरतेच- देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेच्या कार्यालयात असलेले मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय अनेक कारणांमुळे वादात आले होते. मुंबई पालिकेशी त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे कार्यालय महापालिकेत का? असा वाद निर्माण झाला होता. त्यावर आता…