Author: Team Marathi News Flash

Pandit Dindayal | राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव, 22-25 दरम्यान होणार साजरा

मुंबई: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्ठाची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म…

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार

मुंबईः राज्यातील २० आय.टी.आय मध्ये  अत्याधुनिक  प्रयोगशाळा उभारणे,सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी  उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे आणि  राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणा-या दिव्यांग  विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण…

Walking Benefits | तज्ज्ञांच्या मते 5-4-5 वॉकिंग फॉर्म्युल्याने फुगलेले पोट होईल लवकर सपाट, मिळतील फायदे

आजच्या धावपळीच्या जीवनात, निरोगी राहणे हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. विशेषतः जेव्हा वजन आणि पोटाची चरबी वाढण्याचा प्रश्न येतो तेव्हा लोक विविध उपायांचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहीत आहे का…

जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त व्हिसाच्‍या या टिप्‍ससह फायनान्शियल वेलनेस उत्तम ठेवा

शारीरिक आरोग्‍याप्रमाणे आर्थिक स्‍वास्‍थ्‍यासाठी देखील केअर आणि स्‍मार्ट सवयींची गरज आहे. यंदा जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त व्हिसा तुम्‍हाला स्‍मार्टपणे खर्च करण्‍यास आणि तुमच्‍या कार्डसचा उपयोग करत सर्वोत्तम, सुरक्षित आर्थिक भविष्‍य घडवण्‍यास…

पुन्हा एकदा ‘तुलसी’ होणार स्मृती ईराणी, एकता कपूर घेऊन येणार ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ वेबसिरीज? 

सर्वात लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ परत येऊ शकते. हो, जर सगळं काही व्यवस्थित झालं तर टीव्हीची आदर्श सून तुलसी आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारा मुलगा मिहिर…

स्वच्छ महामार्ग, सुंदर मुंबईः BMC च्या प्रभावी मोहिमेचा ठसा, मोहिमेचा व्यापक संकल्प

मुंबईः मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नाही, तर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारे महानगर आहे. येथे लाखो लोक रोज कामानिमित्त प्रवास करतात, हजारो वाहने महामार्गांवरून धावतात आणि शहर…

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

मुंबई, महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर…

Rice Water | योग्य पद्धतीने तांदळाचा करा चेहऱ्यावर वापर, दिसाल 60 व्या वर्षीही तरूण चमकेल चेहरा

आपण दररोज आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतो, परंतु आपण हे विसरतो की रसायने असलेल्या या सर्व गोष्टी आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत…

कॅन्सर, अटॅक, डायबिटीसपासून वाचण्यासाठी FSSAI ने सांगितले किती तेल खावे, शिजवण्यासाठी कोणते तेल आहे उत्तम?

स्वयंपाकासाठी कोणते तेल चांगले आहे, दिवसातून किती तेल वापरावे आणि जास्त तेल वापरण्याचे तोटे काय आहेत? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे सर्वांना जाणून घ्यायची आहेत. आजकाल, बरेच लोक आरोग्याबद्दल…

Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासासाठी निवडा ऋजुता दिवेकरचा डाएट प्लॅन, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नक्की काय खावे?

यावर्षी रामनवमी ६ एप्रिल रोजी साजरी केली जात आहे, त्यामुळे नवरात्रीचे उपवास ५ एप्रिलपर्यंत अनेक जण करणार आहेत. पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या आहार योजनेचे पालन कऱण्यासाठी अजूनही काही दिवसाचे…