कळवा येथील रुग्णालयात एकाच दिवशी १६ रुग्णांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितले कारण
एकाच दिवशी इतक्या रुग्णांचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाल्याचे कळ आहे. या बातमीनंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या रुग्णालयाच्या डीन डॉक्टरांनी या मागील कारण देखील सांगितले आहे.
‘डोळे येणे’ रुग्णांमध्ये वाढ, हात धुण्याची सवय घ्या लावून- आरोग्य विभाग
सध्या डोळे येणे साथ अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. डोळे येण्याचा त्रास टाळायचा असेल तर स्वच्छता राखणे खूप महत्वाचे ठरणार आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात योग्य माहिती दिली आहे.
कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे खत फवारणीचे प्रकल्प रावबावेत- कृषी मंत्री धनंजय मुंडे
शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक आहे.…
आता मुजोर रिक्षाचालक, टॅक्सीचालकांची तक्रार करता येणार व्हॉटसॲपवरुन
मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांच्या गैरवर्तणुकीसंदर्भात आता तुम्हाला व्हॉटसॲपरुन तक्रार करता येणार आहे.
राज्यात मुलांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरु करण्याचा प्रस्ताव
राज्यातील वाढती बालगुन्हेगारी, शाळबाह्य मुले पाहता हे सगळे थांबवण्यासाठी बालहक्क आयोगाने महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे 'डे केअर सेंटर' सुरु करण्याचा प्रस्ताव केला आहे.
‘खड्डे मुक्त मुंबई’ साठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मास्टर प्लॅन
मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल अशी आशा आहे.
उद्धव ठाकरे- राज ठाकरे येणार एकत्र, हे आहे कारण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते हे देखील भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे-नितेश राणे आमनेसामने | राजसाहेबांना बाळासाहेंबापासून तोडणारा औरंग्या कोण होता? केला सवाल
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सत्ता काळात त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना वागवलं. त्यांना राग मुळात भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाही तर त्यांना सध्या होणाऱ्या कारवाया यामुळे होत आहे.
प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अहिल्यादेवी होळकर मंदिर समिती स्थापनेची मागणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कार्यात वाहिले आहे. त्यामुळे राज्यातील प्राचीन मंदिरांचा वसा टिकवून ठेवण्यासाठी जी समिती स्थापन करणार त्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे…
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय निवडणुकीपुरतेच- देवेंद्र फडणवीस
मुंबई महापालिकेच्या कार्यालयात असलेले मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय अनेक कारणांमुळे वादात आले होते. मुंबई पालिकेशी त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे कार्यालय महापालिकेत का? असा वाद निर्माण झाला होता. त्यावर आता…