अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी – आदिती तटकरे
अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
मराठी बातम्या एका क्लिकवर
अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षल त्रासाला कंटाळून जे विस्थापित होतात तसेच नक्षलवादी विचारसरणी त्यागून जे शरण येतात, अशा सर्वांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे.
शिवसेना गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
आदिवासी हे मूळ रहिवासी असून त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण आता असे करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
मेळ्याव्यामधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. आरक्षण मुद्धा पुन्हा गाजणार
पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थाचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्यापी वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले.
दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांसाठी गोवा हे एटीएम मशीन आहे का?, कारण त्यांनी दोनदा गोव्यातील लोकशाही आणि विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी करोडो रुपये देऊन काँग्रेसचे आमदार विकत घेतले.
गाझावरील इस्रायलच्या युद्धाबद्दल भारताने ताबडतोब आणि निःसंदिग्धपणे चिंता व्यक्त करावी, पॅलेस्टिनी लोकांसाठी एकता व्यक्त करावी आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करावे, ही माझी विनंती आणि मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकार दलित, आदिवासींच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. सरकारने कठोर भूमिका…
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल.