Tag: political news

अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी – आदिती तटकरे

अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षल त्रासाला कंटाळून जे विस्थापित होतात तसेच नक्षलवादी विचारसरणी त्यागून जे शरण येतात, अशा सर्वांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे.

Rahul Shewale |खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट

शिवसेना गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

Mangalprabhat Lodha| आदिवासींकडून जबरदस्ती धर्मांतरण करुन घेणाऱ्यांवर बसणार चाप,मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

आदिवासी हे मूळ रहिवासी असून त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण आता असे करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

ओबीसी समाजाचा अत्यंत संयमाने एल्गार, गोपीचंद यांचे आवाहन

मेळ्याव्यामधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. आरक्षण मुद्धा पुन्हा गाजणार

राज्यातील लाखो महिलांना मिळणार दिलासा,हिवाळी अधिवेशनात मांडणार हे मुद्दे- बालविकास मंत्री आदिती तटकरे

पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थाचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्यापी वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले.

भाजपने घोटाळे, लूट, तसेच त्यांच्या एटीएम बाबत बोलावे: गिरीश चोडणकर

दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांसाठी गोवा हे एटीएम मशीन आहे का?, कारण त्यांनी दोनदा गोव्यातील लोकशाही आणि विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी करोडो रुपये देऊन काँग्रेसचे आमदार विकत घेतले.

Prakash Ambedkar | इस्राईल-पॅलेस्टाईनबाबत शांततेची भूमिका घ्यायला पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

गाझावरील इस्रायलच्या युद्धाबद्दल भारताने ताबडतोब आणि निःसंदिग्धपणे चिंता व्यक्त करावी, पॅलेस्टिनी लोकांसाठी एकता व्यक्त करावी आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करावे, ही माझी विनंती आणि मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रामटेक येथील गडमंदिर शोभायात्रेत सामील दलित युवकाच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करा- विजय वड्डेटीवार

सरकार दलित, आदिवासींच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. सरकारने कठोर भूमिका…

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल.