काँग्रेसमुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची नामुष्की, नाना पटोले यांची फडणवीसांवर टीका
मुंबई – सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे…