Category: बातम्या

मालवणीमधील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचा पुन्हा एकदा पुढाकार

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह दृढ स्नेहबंध आहेत. या परिसरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतः दरवेळी लक्ष घालून…

राज्य सरकारच्या जाहिरातीवर अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई – मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा…

चार सख्ख्या भावांची ‘गडावरील आई’ झाली सर्वांची माऊली

भांडुपमध्ये ‘गडावरील आई’ म्हणून आज संपूर्ण मुंबईमध्ये ओळख असलेल्या देवीची प्रतिष्ठापना ४८ वर्षांपूर्वी चार भावांनी खाऊच्या पैशातून आपल्या घरात केली होती. मात्र नवसाला पावणाऱ्या या ‘गडावरील आई’चे स्वरुप आता सार्वजनिक…

महाराष्ट्रातला एकमेव कालरात्र उत्सव, काय आहे वैशिष्ट्य

श्री क्षेत्र माता महाकाली मंदिर हे मुंबईतील प्राचीन व जागृत देवस्थांपैकी एक आहे. मुंबईतील एका मंदिरात चक्क काल - रात्र उत्सव साजरा केला जातो. नेमका कसा केला जातो हा संपूर्ण…

रावण वध आदल्या दिवशी कसा करणार? वर्षा गायकवाड यांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला

मुंबई – दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान उपलब्ध व्हावं, यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळ यांना रावण वध आदल्या दिवशी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध मुंबई कॅांग्रेसने केला…

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई – दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची…

शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार आठवड्यातील ५ दिवस जनता दरबार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवार ते शनिवार शिवसेनेचे दोन मंत्री बाळासाहेब भवनात जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन…

शरद पवारांच्या आशिर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने पाप कंत्राटी भरतीचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द : देवेंद्र फडणवीस

मुंबई – शरद पवारांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. पण, स्वत: सारे करुन आमच्याविरुद्ध आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे, असे सांगतानाच…

महाराष्ट्राला अशांत करणारे लबाडांचे ढोंगी चेहरे उघडे पडले – आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीला टोला

मुंबई – कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि उबाठाचं आहे, हे पुराव्यानिशी उघड करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोटारड्या विरोधकांना उघडे पाडले. हा जीआर रद्द…