Tag: news

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानाचा शुभारंभ

राज्यात वरिष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सन 2031 पर्यंत वरिष्ठ नागरिकांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 15 टक्के इतकी असेल, असे सांगून शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र वॉर्ड…

भाजपा सरकारला मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो, आरक्षण देण्याची धमक फक्त फडणवीसमध्येच आहे अशा वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या त्याचे काय झाले हे…

भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केलंय- नाना पटोले

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही.

मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही – नाना पटोले

मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानीचा काळा पैसा मात्र पांढरा झाला. मोदी व भाजपा सरकारच्या…

राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे ,बळीराजावरचे संकट दूर कर-मुख्यमंत्र्यांची भीमाशंकरकडे मागणी

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे…

गणेश मूर्तींवर शिक्का मारणे म्हणजे हिंदूच्या भावना दुखावणे- मंगल प्रभात लोढा

मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

आनंदाचा शिधा वितरण करताना योग्य नियोजन करावे- नीलम गोऱ्हे

'आनंदाचा शिधा'चे वितरण करताना पुरवठा विभागाने एकल महिलांना शिधा वितरण करताना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

विखे पाटलांवर उधळलेला भंडाऱ्यावर आमदार गोपीचंद पडाळकरांचे खडे बोल

मल्हारी मार्तडाचा ‘भंडारा हा समस्त बहुजन सामाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतिक आहे.त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अतिशय अयोग्य आहे

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

केवळ केसांसाठीच नाही तर या कारणासाठीही फायदेशीर आहे नारळ

खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करत नसाल तर आजपासूनच तुम्ही नारळाचा उपयोग करायला सुरुवात करा.