सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल – नाना पटोले यांची घोषणा
मुंबई – राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात…