Tag: maharashtra state news

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भारताच्या निवडणूक आयोगाचे चिफ इलेक्शन कमिश्नर आणि  महाराष्ट्राचे चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर यांना पत्र लिहिले…

Maratha Aarakshan| मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव, राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

Maratha Aarakshan | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात…

Supriya Sule | भाजप शिंदेंनाही धोका देत आहे, सांभाळून राहा, तातडीने विशेष अधिवेशन घ्या सुप्रियाताई सुळेंची मागणी

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना…

महाराष्ट्रात भगवान महावीरांचा २५५० वा महानिर्वाण दिन होणार साजरा

मुंबई – दरवर्षी दीपावलीच्या काळात जैन धर्मीय बांधव भगवान महावीर यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान महावीर यांना मोक्षाची प्राप्ती झाली होती. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो.…

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल सरकारने स्वीकारला

मुंबई – मराठवाड्यातील निझामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरोग्य व शिक्षणाचा कायदा करू – नाना पटोले यांची घोषणा

मुंबई – राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात…

पिकविमा कंपन्यांना मदतीसाठी ४० तालुक्यात दुष्काळ , विजय वडेट्टीवार यांचा सरकावर हल्लाबोल

मुंबई – राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना सरकारने फक्त 40 तालुक्यात…

मुंबई महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री लोढा यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

मुंबई, – बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये बृहन्मुंबई महापालिका कार्यालयात एक बैठक पार पडली.…

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

यांचा झाला गौरव मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात उत्कृष्ट कार्य केलेल्या बुलढाणा, जालना, मुंबई उपनगर, सातारा, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या समन्वयक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार…

सांगलीतील बहुजन समाज्याच्या ‘दसरा मेळाव्यात’ आ. गोपीचंद पडळकरांनी केले उपस्थितांचे प्रबोधन

सांगलीच्या श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी, येथील बहुजन समाजाच्या दसरा मेळाव्यात, आ. गोपीचंद पडळकर यांनी केले उपस्थितांचे प्रबोधन