Category: राजकारण

पडाळकरांच्या निशाण्यावर अब्दूर रहमान,नेमकं कोणत्या मुस्लिमांबद्दल बोलत आहात; केला सवाल

देशात पहिले टार्गेट मुस्लिम, दुसरे टार्गेट दलित, तिसरे आदिवासी, चौथे ओबीसी, पाचवा गरीब आणि अखेर मनुस्मृती देशात लागू करणे सर्वांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाईल असा आरोप करत अब्दूर रहमान यांनी भाजपा…

काँग्रेसला भाजपचे प्रत्युत्तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओवर खुलासा

काँग्रेसने भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. 

पडळकरांच्या विनंतीला मान देऊन दहिवडी येथील उपोषण सुटले, पालकमंत्री देसाई यांनी दिले आश्वासन

गोपीचंद पडळकरांच्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी काल सहाव्या दिवशी रात्री उशिरा उपोषण सोडले. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी स्वीकारली जबाबदारी

भाजप आमदार गोपीचंद पडाळकर राजीनामा देण्याच्या विचारात?

पुण्यातील मावळ येथे त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले दिसले. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांनी पडाळकरांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महायुतीतच हा एक नवा वाद होताना दिसला आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही: देवेंद्र फडणवीस

ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

”मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं अन् गृहमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

जरांगेंना उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी बसवलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

भाजपा सरकारला मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो, आरक्षण देण्याची धमक फक्त फडणवीसमध्येच आहे अशा वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या त्याचे काय झाले हे…

भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केलंय- नाना पटोले

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही.

मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही – नाना पटोले

मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानीचा काळा पैसा मात्र पांढरा झाला. मोदी व भाजपा सरकारच्या…

विखे पाटलांवर उधळलेला भंडाऱ्यावर आमदार गोपीचंद पडाळकरांचे खडे बोल

मल्हारी मार्तडाचा ‘भंडारा हा समस्त बहुजन सामाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतिक आहे.त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अतिशय अयोग्य आहे