Author: Team Marathi News Flash

ट्रिपल इंजिन सरकारला राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ?- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

गणेशोत्सवासाठी पहिली कोकण ट्रेन उद्यापासून ,नितेश राणेंनी केले ट्विट

यंदाही भाविकांची गर्दी लक्षात घेत भाजपकडून तब्बल 6 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती नितेश राणे यांनी ट्विट करुन दिली आहे.

चहा-कॉफीमध्ये दूध घालून पिणे हानिकारक

कडक चहा करताना त्यात मसाला आणि वेगवेगळ्या घटकांचा होणारा मारा हा त्याची चव नक्कीच वाढवतो. पण त्याचे आरोग्यास असलेले दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?

एसटी बसचे आरक्षण आता IRCTC वरुनही करता येणार

सटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

लंडन मिसळ’ चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक

आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे याचं आणखी एक…

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी मुंबई भाजपा सज्ज!आशिष शेलार यांनी केली स्पर्धेची घोषणा

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानाचा शुभारंभ

राज्यात वरिष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सन 2031 पर्यंत वरिष्ठ नागरिकांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 15 टक्के इतकी असेल, असे सांगून शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र वॉर्ड…

भाजपा सरकारला मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो, आरक्षण देण्याची धमक फक्त फडणवीसमध्येच आहे अशा वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या त्याचे काय झाले हे…

भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केलंय- नाना पटोले

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही.

गेल्या दीड वर्षात 3 लाख उमेदवारांना रोजगार- मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे.