Month: November 2023

अजित पवार यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा

मुंबई – राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून…

सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा…

दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय

मुंबई, दि. – राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना  संधी मिळावी यासाठी दिव्यांग…

राज्यात ६०० संस्था होणार सुमन संस्था, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत.…

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

मुंबई – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

राज्य सरकारने उत्तर भारतीय समाजालाही ओबीसी दर्जा द्यावा – संजय निरुपम

मुंबईमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक उत्तर भारतातील विविध भागातील लोक वर्षानुवर्षे राहत आहेत. आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे उत्तर भारतीय समाजाचे लोक मुंबईचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. पण या लोकांचे…

No Phone | एसटी चालवतांना भ्रमणध्वनीवर बोलण्यास चालकांना प्रतिबंध.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे.

सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र, ‘समसारा’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. "समसारा" (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे.

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांनी शांततेने आंदोलन करण्याचे केले आवाहन

महाराष्ट्र सरकारकडून 50 दिवसात आरक्षणासंदर्भात निकाल लागणे गरजेचे होते. पण तसे झालेले नाही. सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन देण्यासाठी आणि आपला हक्क मिळवण्यासाठी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन Gopichand Padalkar