Tag: political news

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल,देयक अदा करण्याचा शासन निर्णय अचानक गायब- वडेवट्टीवारांचा सवाल

कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय?

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

गुन्हेगारीत महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका!आमदार सत्यजीत तांबे यांची सरकारला कळकळीची विनंती

मुंबई लोकलमधील तरुणांचा ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडिओ, पुण्यातील कोयता गँग, महिलांवरील अत्याचार अशी अनेक प्रकरणे राज्यात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण दाखविण्यास पुरेशी आहेत.

उध्दव ठाकरे म्हणजे ‘पोकळ शब्दांचे खोडकळ नेते’- आशिष शेलार

गेल्या 10 वर्षात 1 हजार 531 घोषणा केल्या. आमच्या कार्यालयाने कालच यांची मागची दहा वर्षातील भाषणे काढली. त्यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच…

Steam Bath घेण्यापूर्वी का प्यावे पाणी

कोणतीही क्रिया करण्याआधी आपण काही खबदारी घेणे गरजेचे आहे. जसे की पाण्याशी निगडीत कोणतीही क्रिया करताना पाण्याच्या काही गोष्टी माहीत असायला हव्यात

सणासुदीच्या या काळात सामान्य नागरिकांना दिलासा,पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी

पेट्रोल- डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने दिले आहे.

सांगलीतील बहुजन समाज्याच्या ‘दसरा मेळाव्यात’ आ. गोपीचंद पडळकरांनी केले उपस्थितांचे प्रबोधन

सांगलीच्या श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी, येथील बहुजन समाजाच्या दसरा मेळाव्यात, आ. गोपीचंद पडळकर यांनी केले उपस्थितांचे प्रबोधन

मालवणीमधील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचा पुन्हा एकदा पुढाकार

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह दृढ स्नेहबंध आहेत. या परिसरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतः दरवेळी लक्ष घालून…

राज्य सरकारच्या जाहिरातीवर अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई – मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा…