Tag: news

Diwali 2023 | रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

यंदाच्या दीपोत्सवात रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. शक्यतोवर, कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावे, असे विनम्र आवाहन देखील यानिमित्ताने…

#Dhangaraarakshan धनगर आरक्षण शक्तीप्रदत्त समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करा- आ. गोपीचंद पडळकर

पडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘धनगर शक्तिप्रदत्त समिती’ बनत आहे. ती प्रभावीपणे काम करेल याची त्यांना आशा आहे. मात्र, ज्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रामाणिक काम केले अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच या समितीत स्थान…

भांडगाव अत्याचार प्रकरणी रामोशी बांधवाचा इंदापूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा, जय मल्हार क्रांती दौलतनाना शितोळे यांनी केले मोर्चाचे नेतृत्व

भांडगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी ग्रामस्थांनी इंदापूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला आहे. येथील रामोशी बांधवांनी हा मोर्चा काढला असून जय मल्हार कांती समितीचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे (Daulat…

‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष – निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची घोषणा

मुंबई – मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व…

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांचा महत्वाचा सहभाग – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई – संशोधन, माहिती तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या आधारावर  भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. यामध्ये तंत्रज्ञान संस्थांचा आणि युवकांचा महत्वाचा सहभाग आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘विकसित भारत@२०४७’…

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, – पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक…

ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे निम्मी फिची सवलत लागू – चंद्रकांत पाटील

मुंबई, – राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांसाठी शंभर तसेच मुलींसाठी देखील शंभर निवासी क्षमतेचे वसतिगृह तातडीने सुरु करण्याच्या कार्यवाहीबाबत नियोजन विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना सूचित करावे, त्याच प्रमाणे त्याबाबतचा…

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मतदारांचे आभार मानतो. महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे…

लोकांना टीकेचे व टोमण्यांचे नाही तर विकासाचे राजकारण पाहिजे – श्रीकांत शिंदे यांचा ठाकरेंना टोला

मुंबई – महिलांना एसटी प्रवासामध्ये ५०% सूट, जेष्ठांना मोफत प्रवास, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी ६,००० रुपये टाकण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर राज्य सरकारतर्फे देखील प्रत्येकी ६,००० रुपये म्हणजे एकूण…

Supriya Sule | सरकार महाराष्ट्रात एक बोलतं दिल्लीत एक बोलतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे

आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि मगच फैजल या आमच्या लक्षद्वीपच्या खासदारांना न्याय मिळाला. आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं.…