Category: राजकारण

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे घोषणा

सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वैजापूर येथे केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.

मुंबईतील पर्यटन स्थळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई शहरात राहण्यासाठी सुयोग्य आणि शाश्वत विकासाचा बदल  घडवून आणणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभिकरणाचा प्रकल्प राबविला जात आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे :- नाना पटोले

अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे शहरातील विविध विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठक उपुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली

१ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा असेल बोलबाला, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एनडीएला टाकेल मागे

आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदानातून जनता धडा शिकवणार आहे असेही तपासे पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने कट कारस्थान करून सरकार पाडण्यासाठी डावपेच…

दिवसभराच्या भेटींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा

जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आज जपान निनादले होते.