‘सिल्व्हर पापलेट’ राज्य मासा घोषित- मंत्री सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
लाठीमार झाल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून लाठीमार करणाऱ्यांची चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे.
सनातन धर्माबद्दल बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिनला काय अधिकार? त्याच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही
मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच," अशी बोचरी टीका 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.
विद्यापीठाच्या आयडॉल विभागाच्या एम. कॉमच्या चौथ्या सत्राची पेपर तपासणी पूर्ण झाली. पण तिसऱ्या सत्राचे पेपरच तपासून झाले नाही हे विद्यापीठाच्या निदर्शास आले.त्यामुळे 10 हजारहून अधिक पेपर हे तपासण्याचे शिल्लक आहेत.
यकृत प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांना सर ज. जी. रुग्णालयात माफक दरात यकृत प्रत्यारोपण केले जाणार आहे
महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर 5 सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिली आहे. यामुळे या जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खाजगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना…
आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदानातून जनता धडा शिकवणार आहे असेही तपासे पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने कट कारस्थान करून सरकार पाडण्यासाठी डावपेच…
मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल अशी आशा आहे.