रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी- देवेंद्र फडणवीस
सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी
मराठी बातम्या एका क्लिकवर
सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी
पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा…
मुंबई – शरद पवारांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. पण, स्वत: सारे करुन आमच्याविरुद्ध आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे, असे सांगतानाच…
मुंबई – कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि उबाठाचं आहे, हे पुराव्यानिशी उघड करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोटारड्या विरोधकांना उघडे पाडले. हा जीआर रद्द…
मुंबई – सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे…
मुंबई – भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक, अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री…
वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे
शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असले तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम आहेत आणि…
जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आज जपान निनादले होते.
मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल अशी आशा आहे.