Author: Team Marathi News Flash

‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका!, नाशिकमध्ये अमली पदार्थांचे साठे सापडल्यानंतर तांबे यांचा इशारा

'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका, असं आवाहन करत राज्यभरात पोलिसांनी भरारी पथकं तयार करून शाळांबाहेरील या अशा छोट्या टपऱ्या व दुकानांवर नजर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी या…

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !

सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत.

विकास निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करणार- अंबादास दानवे

येत्या काही दिवसांत निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांना दिला.

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

कोरेगांव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ,गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोरेगाव भीमा चौकशी संदर्भातील एक अत्यंत महत्वाची अशी बातमी समोर येत आहे. कामकाज पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात…

बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ घेतली दखल

शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना…

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचे घेता?,ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष

रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोलल कशाचा घेता? असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात…

टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा स्कॅम

वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जावे ही मुख्यमंत्री शिंदे यांची इच्छा- महेश तपासे

शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असले तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम आहेत आणि…