पिकविमा कंपन्यांना मदतीसाठी ४० तालुक्यात दुष्काळ , विजय वडेट्टीवार यांचा सरकावर हल्लाबोल
मुंबई – राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना सरकारने फक्त 40 तालुक्यात…