Tag: political news

Pandit Dindayal: विकसित भारतासाठी आवश्यक आहे अंत्योदयाचे तत्वज्ञान – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती.…

Pandit Dindayal | राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव, 22-25 दरम्यान होणार साजरा

मुंबई: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्ठाची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म…

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार

मुंबईः राज्यातील २० आय.टी.आय मध्ये  अत्याधुनिक  प्रयोगशाळा उभारणे,सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी  उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे आणि  राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणा-या दिव्यांग  विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण…

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

मुंबई, महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर…

Maratha Aarakshan | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

Maratha Aarakshan साठी जरांगे पाटील जालना येथे उपोषणाला बसले आहेत. गेल्या 6 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. परंतु आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यासोतबत असलेल्या अनेकांनी त्याला उपोषण सोडण्यासाठी सांगितले…

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर कारसाठी 250 रुपये, 50 टक्के कमी दराने पथकर

मुंबई – अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50 टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या…

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी सरकार प्रयत्नशीलच संप मागे घेण्याचे महिला व बालविकास मंत्र्यांचे आवाहन

मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासंदर्भात गेल्या सहा ते सात महिन्यात महिला व बालविकास मंत्री म्हणून जवळपास १० ते १२ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न मार्गी…

काय वक्तव्य करावे याचे भान आव्हाडांना राहिलेले नाही – आदिती तटकरे यांचे टीकास्त्र

मुंबई – लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करावे की नाही, याचे भान जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. मुळात ‘जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे.’ आव्हाड यापूर्वी मंत्री होते. अशा जबाबदार…

अयोध्यानगरी दुमदुमणार, असा होणार मंदिराचा भव्य दिव्य सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे या तयारीत कोणतीही कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.