Tag: marathi news

काय वक्तव्य करावे याचे भान आव्हाडांना राहिलेले नाही – आदिती तटकरे यांचे टीकास्त्र

मुंबई – लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करावे की नाही, याचे भान जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. मुळात ‘जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे.’ आव्हाड यापूर्वी मंत्री होते. अशा जबाबदार…

आरोग्य विभागाकडील विकास कामे काल मर्यादेत पूर्ण करा-डॉ. तानाजीराव सावंत

आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात नवीन शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्रथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच शासकीय रूग्णालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश सार्वजनिक…

Back Pain कडे करु नका अजिबात दुर्लक्ष, असू शकतात याचे संकेत

Back Pain पाठीचे दुखणे हे आपल्यापैकी कित्येकांना असते. पण सतत पाठीचे दुखणे हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण या गोष्टी आपल्या आरोग्याशी निगडीत काही संकेत देत असतात.

अयोध्यानगरी दुमदुमणार, असा होणार मंदिराचा भव्य दिव्य सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे या तयारीत कोणतीही कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.

Bhimashankar | पुण्यातील भीमाशंकरला एकदा तरी द्या भेट, 12 ज्योर्तिलिंगापैकी आहे एक

Bhimashankar या देवस्थानाची आज आपण माहिती घेणार आहोत. 12 ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथे भक्तांची चांगलीच गर्दी असते. तुम्हाला सध्या इतर ज्योर्तिलिंग करणे शक्य नसेल तर पुण्याहून काहीच अंतरावर असलेल्या…

एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय ‘डिलिव्हरी बॉय’

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध…

वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेकडून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्या- गोपीचंद पडळकर

होळकरशाहीच्या या इतिहासात भटके, विमुक्त, आदिवासी यांचा देखील इतिहास जोडला गेला आहे. त्यांच्या मदतीनेच इंग्रजांना हरवणे शक्य झाले आहे.

माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, बँक घोटाळा प्रकरणी अटक

2002 साली नागपूरमध्ये असलेल्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 156 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यादरम्यान केदार हे त्या बँकेचे अध्यक्ष होते.

अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी – आदिती तटकरे

अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.