Pandit Dindayal: विकसित भारतासाठी आवश्यक आहे अंत्योदयाचे तत्वज्ञान – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती.…