Category: बातम्या

वैजापूरजवळील अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली…

मुंबई माऊलीने साकारला कृष्ण लीला देखावा, पाहतच राहणारा नजारा

पल्या आगमनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची आगमन मिरवणूक तब्बल १२ तास चालते. दरवर्षी आपल्या विविध व विलोभनीय स्वरूपासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या माऊलीच्या प्रभावळमध्ये कालिया मर्दनचा देखावा साकारण्यात आला आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दांडिया

उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा असे म्हणत शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यावरून पुढे ठाकरे सेना काय प्रतिक्रिया देणार अथवा पाऊल उचलणार याची आता…

आली आली हो गोंधळाला …

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील अनेक नामंकित मंडळांनी लालबाग परळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि अत्यंत भक्तमय वातावरणात मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या देवीची मूर्ती कार्यशाळेतून मंडपात घेऊन गेले.

महाराष्ट्र चेंबरचे २१ उद्योजकांचे शिष्टमंडळ इंडोनेशियाला रवाना

मुंबई : इंडोनेशिया सरकारच्या आमंत्रणावरुन आणि भारत सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड अँग्रीकल्चरचे २१ उद्योजकांचे शिष्टमंडळ आज जकार्ता-इंडोनेशिया दौऱ्यासाठी रवाना झाले. १९ ऑक्टोबर पर्यंत हा दौरा असल्याचे…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय…

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

 मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत…

भारत २०३६ च्या ऑलिंपिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते. खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत 2036 मधील ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याची निःसंदिग्ध…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी – राज्यपाल रमेेश बैस

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन  राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित नाशिक जिल्हा…